दै चालु वार्ता औरंगाबाद
मोहन आखाडे
औरंगाबाद ते नाशिक रोड कोल्हि ते झोलेगाव दरम्यान खुपच बिकट आवस्था झालि होती त्यामुले वैजापुर मनसे से ने वैजापुर तहसिल कार्यलयला दिलेल्या निवेदनात म्हणाले आहे कि जर लवकरात लवकर काम चालु झाले नाहि तर १२ तारखेला शिउर बंगला येथे आन्यथा रस्ता रोको करण्यांत येइल त्याची जबादारी आपणावर राहिल त्या प्रसासनाने या निवेदनाची दखल घेउन लगेच काम चालु करण्यांत आले यावेळीया वेळी उपस्थित गणेश भारती स्वप्निल श्रीवास्तव, सुनील सुरासे ,गोरख तुपे, किशोर सुरासे आदी