
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
1) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया
2) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
3) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी
4) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी
5) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
6) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह
7) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम
) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक
9) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन
10) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ
12) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन मराठीत
13) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू
14) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब
15) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड
16) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजिया सुलताना
17) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले
18) इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग
19) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर
20) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान
टीप : दररोज 20 प्रश्न उत्तरे दिली जातील