
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1. 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद राज्य मुक्ति संग्रामात पुढीलपैकी कोणी निझामावर बॉम्ब टाकून त्याचा वध करण्याचा प्रयत्न केला?
उत्तर : नारायण पवार
2. ‘हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दूत’ असे जिनांचे वर्णन कोणी केले आहे?
उत्तर :सरोजिनी नायडू
3. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती?
उत्तर :भारत स्त्री महामंडळ
4. —– स्फूर्ती घेऊन 1893, मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले.
उत्तर :मुसलमानांच्या मोहरम सणावरुन
5. समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटातून प्रवास करते?
उत्तर :कोलोरॅडो
6. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही?
उत्तर :घडया
7. मध्यवर्ती खिलाफत समितींच्या अलाहाबाद येथील सभेत राष्ट्रीयवादी हिंदू पुरोगामी विजयी झाले. त्यांना —– यांचा पाठींबा होता.
उत्तर :गांधीजी
8. सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध —– आहे.
उत्तर :मधुमक्षिका पालन
9. 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी साबरमती येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली, त्याचवेळी 6 एप्रिल 1930 ला महाराष्ट्रात —– या मुंबईच्या उपनगरात चळवळीचा आरंभ झाला
उत्तर :विलेपार्ले
10. मुगा रेशमीच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन —– राज्यांत होते.
उत्तर :आसाम आणि बिहार
11. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झाले आहे?
उत्तर :हिमाचल प्रदेश
12. खालीलपैकी कोणते पठार कललेले पठार नाही?
उत्तर :तिबेटचे पठार
13. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी म्हणतात?
उत्तर :आफ्रिका
14. —– प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
उत्तर :किटके
15. खालीलपैकी कोणता वायु पाण्यातील ऑक्सीजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो ?
उत्तर :नायट्रोजन
16. कुटुंबाचा आकार मर्यादित ठेवणे (हम दो हमारे दो) कोणत्या धोरणाच्या दोन उद्दिष्टांपैकी एक आहे?
उत्तर :राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000
17. भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारांनी वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतीबंध करण्याचे धोरण स्वीकारले?
उत्तर :आर्टिकल 46
18. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे?
उत्तर :115 कोटी
19. 9 व्या व 10 व्या पंचवार्षिक योजनेत भारतातील किंमत वाढीचा वार्षिक दर हा होता.
उत्तर :4% व 5% अनुक्रमे
20. राज्य सरकारशी सल्लामसलत करून प्रत्येक राज्यासाठी विविक्षित उद्दिष्टे ठरवून देणे हे कुठल्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्टे होते?
उत्तर :10 वी पंचवार्षिक योजना
निरंजन मारोती पवार
नवी मुंबई पोलीस