
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1. ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे’ (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर : लाला लजपत राय
2. ‘नेटीव्ह फिमेल स्कूलची’ स्थापना कोणी केली होती?
उत्तर : ज्योतिबा फुले
3. ‘आत्मीय सभा’ कोठे स्थापन करण्यात आली होती?
उत्तर : मुंबई
4. ‘इंडिया हाऊस’ ची स्थापना कोणी केली?
उत्तर : श्यामजी वर्मा
5. आगरकरांनी कोणत्या तत्वाचा आधार घेऊन सुधारणेचा पुरस्कार केला होता?
बुद्धिप्रामाण्यवाद
व्यक्ति स्वातंत्र्य
समाज सुधारणेचा आग्रह
वरील सर्व
उत्तर : वरील सर्व
6. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?
उत्तर : फर्ग्युसन
7. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?
उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म
8. इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
उत्तर : विठ्ठलभाई पटेल
9. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली होती?
उत्तर : इ.स. 1888
10. विधवांच्या शिक्षणासाठी ‘अनाथ बालिकाश्रम’ कोणी स्थापन केले?
उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे
11. ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
उत्तर : बहिष्कृत हितकारिणी सभा
12. ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : डॉ.बी.आर. आंबेडकर
13. ‘अलंकार मीमांसा’ नावाचा लेख कोणी लिहिला?
उत्तर : गोपाळ गणेश आगरकर
14. इ.स. 1885-1889 या काळात कोणत्या महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण पूर्ण केले?
उत्तर : राजकोट
15. ‘समता संघा’ची स्थापना कोणी केली?
उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे
16. ताई महाराज प्रकरणी राजर्षी छत्रपती शाहू व लोकमान्य टिळक यांची चर्चा केव्हा झाली?
उत्तर : 18 ऑगस्ट 1901
17. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?
उत्तर : महात्मा ज्योतिबा फुले
18. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले?
उत्तर : भारतरत्न
19. ‘बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय’ ही व्याख्या कोणी केली?
उत्तर : आंबेडकर
20. दुसर्या पांचवार्षिक योजनेत ——- ला अग्रक्रम देण्यात आला.
उत्तर : पौलाद उद्योग
निरंजन मारोती पवार
नवी मुंबई पोलीस