दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवी सरकार इंगळी
मा,कवि चंद्रकांत जोगडंड आणि मा,कवि आत्माराम हारे आयोजित राज्यस्तरीय कविसंमेलन स्वारगेट येथील मराठा चेंबर्स सभागृहात मोठ्या उत्साहात फार पडले.संमेलनाचे संमेलन अध्यक्ष मा,पापालाल पवार सर धुळे हे होते.संमेलन उद्घाटन मा,दत्तात्र्य कल्याणकर तर प्रमुख अतिथी म्हणून बाबा ठाकूर,प्रा,राम जाधव धुळे,संजय धनगर्हाळ उपस्थिति होते.
उद्घाटन सत्रात मान्यवर साहित्यकांनी आपले विचार मांडले. सदर संमेलनात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक नामवंत नवोदित कविंनी शेती भाती,महिला, सामाजीक, प्रेम,निसर्ग अशा विविध प्रकारच्या कविता सादर करून संमेलनात रंगत आणले.
संमेलनात मा,कवि सरकार इंगळी, बाबा जाधव इंचलकरंजी,,, संध्या गवळी,अशोक वाघमारे, विलास कुंभार,मा,सिराज शिकलगार सांगली,अशोक पवार कडेगांव, स़तैष गलांडे खेड,देवेंद्र इ़गळकर,सौ,योगीता कोठेकर,आंनदा मुळूख,अशोक सोनवणे चिंचवड, लखन जाधव नांदेड,विजया देव,लक्ष्मन शिंदे,गौरव पुंडे पुणे,तानाजी शिंदे, उमेश,खंडेराव,शामला पंडीत,राहुल देशमुख,गायिका कु.अस्मिता सोनवणे हडपसर,अलका कुलकर्णी,आदिनी बहारदार कविता सादर केले.
दुसऱ्या सत्रात बलवडी सांगली चे महाराष्ट्रातील विनोदी कथाकथनकार लेखक मा प्रा शांतीनाथ मांगले यांचे कथाकथन झाले.ग्रामीण ढंगातील कथा विविध प्रकारच्या प्राणी,कुत्रे,मांजरे गाय,म्हैश अशा प्राण्यांचे हुबेहुब आवाज काढून पुणेकरांना ग्रामिण भागातील भाषेचे म्हत्व पटवून दिले.
तिसऱ्या सत्रात विविध साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सिराज शिकलगार, बाबा जाधव, योगीता कोठेकर, शामला पंडीत,मा,शांतीनाथ मांगले,अस्मिता सोनवणे, यांना मा,व्य़कटराव वाघमोडे प्रा,हनुमंत थायलंड,कराडचे ग्रामीण लेखक चव्हाण सर मा कवि चंद्रकांत जोगदंड,मा,आत्माराम हारे यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले..