दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बहीण व सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल मॅडम यांची मंगळवारी दुपारी सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी सदिंच्छ भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. सातारा जिल्ह्यांचे सहाय्यक पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या बदलीनंतर श्रीमती. आँचल दलाल मॅडम यांनी सातारा जिल्ह्यांचा वर्षभरापूर्वी पदभार स्वीकारला आहे. सहायक पोलीस अधीक्षक या पदावर श्रीमती. आँचल दलाल मॅडम यांचे नाव सोशल मीडियावरुन पुरीगोसावी यांना समजले यावेळी सातारा जिल्ह्यांत हजर होण्यांपूर्वी प्रथम पुरीगोसावी यांनी श्रीमती. आँचल दलाल मॅडम यांचे सोशल मीडिया वरून अभिनंदन केले होते. व मॅडम आपणांस शिवरायांच्या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये काम करण्यांची संधी मिळाली अशा शब्दांत त्यांचे स्वागत केले होते. जिल्ह्यांत त्यांनी आतापर्यंत अनेक मोक्कांतर्गत तसेच आणि गुन्हेगारीवर त्यांनी आपला वचक ठेवला आहे. श्रीमती. आँचल दलाल मॅडम ह्या सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या त्या बहिण आहेत. त्यांचे भाऊ जिल्हाधिकारी तर , त्या सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून सातारा जिल्ह्यांमध्ये गेले वर्षभरांपासून सातारकरांच्या सेवेत आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह साहेब व सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल मॅडम आणि पत्रकार पुरीगोसावी यांचा गेले वर्षभरांपासून चांगला परिचय आहे. त्यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यांतील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्याबरोबर पुरीगोसावी यांचा चांगलाच परिचय दिसून येत आहे. कोणत्याही जिल्ह्यांत नवीन पोलीस अधीक्षक येऊ, व पोलिस अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी असो त्यांचे पुरीगोसावी हे सोशल मीडियावरुन किंवा समक्ष भेट देऊन ते नेहमी स्वागत व त्यांचे अभिनंदन करतात. त्यामुळे पुरीगोसावी हे कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून ते चांगलेच परिचित असल्यांचे दिसून येत आहे. प्रशासकीय आयएएस अधिकारी यांच्याविषयी त्यांना खूप अभिमान वाटतो. तसेच त्यांचे पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांना नेहमीच सहकार्य असते. पुरीगोसावी यांचे नाव सातारा, कोल्हापूर , सांगली , पुणे ग्रामीण , सोलापूर उस्मानाबाद ,बीड, जळगांव लातूर , औरंगाबाद जालना इत्यादी जिल्ह्यांतील पोलीस दलात त्यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती. आँचल दलाल मॅडम यांची पुरीगोसावी हे दोन ते तीन महिन्यांतून सदिंच्छ भेट घेत असतात. यांच्यासह जिल्ह्यांतील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांना ते नेहमीच भेटत असतात व त्यांच्या कामगिरीबद्दल चांगलेच कौतुक करीत असतात.