https://www.dainikchaluwartha.com/archives/2906
शेतकरी चिंतेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांनी आपल्या कांदाच्या शेतीत मेंढ्या घालुन उध्वस्त केले. धुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मात्र या नुकसानीचे अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने, येणारा दिवाळीचा सण साजरा कसा करायचा तरी असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.