दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी प्रतिनिधी
मुंबई. ठाणे येथे झालेल्या आषाढी एकादशी आढावा बैठकीमध्ये राज्यांचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशीनिमिंत्त आढावा बैठक घेतली. यामध्ये काही त्यांनी प्रशासनांला सूचना केल्या. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात आरोग्य आणि स्वच्छतेबाबत हयगय नको, मुख्यमंत्री आणि महत्त्वांच्या व्यक्तींपेक्षा वारकरी दिंड्या यांच्याकडे जास्त अधिक लक्ष द्या, आषाढी एकादशी वारीसाठी राज्यांतून जादा बसेस सोडल्या जातील, गणपतीपुळे प्रमाणेच आषाढी एकादशीला जाणाऱ्या माझ्या बांधवांना टोल माफीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. यावेळी प्रशासनांने माझ्यापेक्षा अधिक लक्ष वारकरी आणि दिंड्यांकडे अधिक लक्ष द्या. तसेच मी माझ्या कुटुंबासह आषाढी एकादशीला उपस्थिंती राहणार असल्यांचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानिमिंत्त नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीत पुण्यांचे विभागीय आयुक्त सोलापूर जिल्हाधिकारी, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक,सोलापूर पंढरपुरांतील पोलीस अधिकारी आणि मुख्य सचिव अधिकारी वर्ग उपस्थिंत होते.