दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
1)’ नारी ‘ को नमन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली?
उत्तर – हिमाचलप्रदेश
2) मिस इंडिया 2022 चा किताब कोणी जिंकला?
उत्तर – सिनी शेटी
3) महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत?
उत्तर – अजित पवार
4)विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी.वाक्याचा प्रकार ओळखा?
उत्तर – विध्य्यर्थी
5)साहस हे जीवनासाठी मिठासारखे आहे.अधोरेखित शब्दाची जात ओळखा?
उत्तर – भाववाचक नाम
6) भागुबाई या शब्दाचा अर्थ काय होतो?
उत्तर – भित्रा माणूस
7) विरुद्धार्थी शब्द सांगा “कवी”
उत्तर – कवयित्री
8)आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
उत्तर – रासबिहारी बोस
9) महाराष्ट्रातून सातारा येथे प्रतिसरकराची स्थापना कोणी केली?
उत्तर – क्रांतिसिंह नाना पाटील
10) जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ रविंद्रनाथांनी कोणता बहुमान परत केला?
उत्तर – सर
11) मुस्लिम लीग ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर – 1906
12) महात्मा गांधी हे —— च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते?
उत्तर – बेळगांव
13) ” समान नागरी कायदा “बाबत घटनेत कोणते कलम पहावयास मिळते?
उत्तर – कलम 44
14)——– हा भारताचा प्रथम नागरिक असून घटनेने त्याला सर्वक्षेत्रात अग्रतेचा मान दिला आहे?
उत्तर – राष्ट्रपती
15) भारतीय घटनेने आपल्याला कोणत्या प्रकारचे नागरिकत्व दिले आहे?
उत्तर – एकेरी
16) मानवाला कोणती शास्त्रीय सं ज्ञा दिली आहे?
उत्तर – होमो सेपियान
17) खालीलपैकी कोणत्या वृक्ष्यास ‘ फ्लेम ट्री ‘ म्हणतात?
उत्तर – गुलमोहर
18) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहचण्यास अंदाजे किती वेळ लागतो?
उत्तर – 8 मिनीटे
19) राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात?
उत्तर – मुख्यमंत्री
20) भारतातील पहिली ताग गिरणी 1855 साली कोणत्या ठिकाणी सुरू झाली?
उत्तर – कोलकाता.
प्रवीण बदूरवार
नांदेड