दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप शिवसेना युती डोळ्यापुढे ठेवून घेतलेल्या निर्णयाबद्दल कधीतरी समेट घडवून आणावा लागेल. दररोज एकमेकांची कितीकाळ डोकी फोडत रहायची, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांशीही बोललो. समेट करा, किती वर्ष अशी भांडत रहाणार आहात, असा सल्ला त्यांनी दिला आहे.