दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे अहिंसात्मक असहकार आंदोलनानी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवुन दिले अहिंसात्मक मार्गाने संपूर्ण जगाला प्ररीत केले अशा या महान थोर विचारवंत महात्मा गांधीजी यांची जयंती बिलोली तालुक्यातील आटकळी येथे 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी ठीक 9 वाजता पहिल्या प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन श्रीमती सरपंच पुष्पाताई घोडके उपसरपंच रणवीर पाटिल डोंगरे ग्रामसेवक हंबीरे साहेब शिवाजी पाटिल डोंगरे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बजरंग बत्तलवाड ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी आमोल शेरे राजु वाघमारे उजाले शेख गजानन पोलकमवाड पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी नारायण पांचाळ रोजगार सेवक बालाजी भालेराव सलीम शेख दत्तू शेरे रमेश भालेराव आमोल भुंजग शेरे सामाजिक कार्यकर्ते गौतम शेरे आदी उपस्थित राहुन सहभाग नोंदवला.