दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी.
पुष्परत्न साहित्य समूह नाशिक आयोजित पहिले राष्ट्रीय कविसंमेलन मोठ्या उत्सहवात
मुरगाव हायस्कूल सडा वास्को गोवा येथे संपन्न झाले.मान्यावरांचे हस्ते दिप प्रज्वन करुन संमेलनास. सुरवात झाली.
सौ ज्योती जोशी यांनी प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला. सुरवातीला गोवा राज्यांचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रख्यात, लेखक,सचिन खेडेकर यांना पुष्परत्न जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच त्यांच्या हस्ते
महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध क्षेत्राातील मान्यावरांची त्यांच्या कार्याच्या योगदानाची दखल घेऊन पुष्परत्न साहित्य, समूहचे संस्थापक,व आहिरे स्पर्धा अॅकेडमीचे चेअरमन मान.प्रा.डाॅ.आनंद आहिरे यांनी कविसंमेलनात पद्मश्री पुरस्कार प्राप्त गोवा राज्य,जेष्ठ साहित्यिक, मा.विनायक खेडेकर यांचे हस्ते मा.डॉ. सुनीता उमरस्कर ( मराठी विभाग प्रमुख गोवा विद्यापीठ ) आणि मा. तुळशीदास देसाई,मुख्याध्यापक, मुरगाव हायस्कूल वास्को, गोवा ,
अभिनेते श्रीप्रकाश सप्रे,साहित्यिक शिवा प्रधान,डाॅ.विष्णू फुलझेले, सौ,चित्रा क्षीरसागर,सौ ज्योती जोशी ,कालिका बापट,लेखक,पत्रकार,कवि सरकार इंगळी, कु.ऋग्दवेदा घोलप,,ठकसेनकुमार जाधव, यांना पुष्परत्न काव्यगौरव पुरस्कार देऊन गौरवकरणेत आला.
यानंतर प्रा.डाॅ. आंनंद आहिरे यांनी प्रास्ताविक मध्ये आपल्या साहित्य समूहाचे कार्य आपल्या भाषणांत मांडले.तसेच मुख्याध्यापक तुलशिदास देसाई यांनी आपले मनोगत मांडले. तसेच लेखिका,चित्रा क्षीरसागर,व कोल्हापूर राष्ट्रवादीचे. अध्यक्ष सौरभ मेमन,लेखिका कालिका बापट यांनी आपले विचार मांडले.शेवटी लेखक,पद्मश्री सचिन खेडेकर यांचे अध्यक्षतेखाली बहारदार कवि संमेलन रंगले त्यांनी आपल्या भाषणात गोव्याच्या विविध साहित्याच्या आठवणी सांगूनप्रा आंनंद आहिरे यांचे कौतूक हि चळवळ अशीच चालू संदेश दिला.या कविसंमेलनात कोल्हापूर जिल्हयातील इंगळी गावचे,लेखक कवि सरकार ,संघर्ष सावळे,संभाजीनगर ,संजय आहेर नाशिक,बालाजी गायकवाड,श्रीप्रकाश सप्रे, शिवा प्रधान ,संगीता आहेर,विजय पाटील,अर्चना झोंटींग,आसावरी कुलकर्णी, शिला गाडे,सुरेखा बेंद्रे,सुरेश कुलकर्णी,व अनेक कविनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.संजय आहेर यांनी आभार मानले.