दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :शहानूर प्रकल्पावरून १५६,७९ व २ शहरांचा पाईप लाईन दुरुस्ती कारणास्तव पाणी प्रवाह बंद राहणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग दर्यापूर कार्यालय द्वारे सांगण्यात आले आहे.
शहानूर प्रकल्पावरून १५६,७९ तसेच २ शहरांचा (अंजनगाव सुर्जी व दर्यापूर) पाणी पुरवठा पाईप लाईन दुरस्ती करिता २८ व २९ तारखेला बंद राहणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन उपविभाग दर्यापूर कार्यालय द्वारे जनतेला सूचित करण्यात आले आहे.