दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
देगलुर तालुक्यातील वझरगा परिसरात गेल्या 1५ते 20 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील असलेले पिके मूग उडीद कापूस सोयाबीन तूर आधी पिके उन्हाच्या तडाख्याने करपण्याच्या मार्गावर आसुन वझरगा परिसरातील तुपशेळगाव गळेगाव, वन्नाळी, सुगाव, सावरगाव, खानापूर, अंतापुर, चैनपूर, आधी सह संपूर्ण खानापुर सर्कल मधिल अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप पिक सोयाबीन कापूस तूर उडीद मूग या पिकांना मुबलक पाणी नसल्याकारणाने पिके धोक्यात आली आहेत आजच्या घडीला जगाचा पोशिंदा असनारा शेतकरी राजा हा पुन्हा सकंटात सापडला असल्याने प्रशासनाने सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे