महिलांनी मानले दैनिक चालू वार्ता चे आभार…
समिर शिरवडकर- रत्नागिरी
राजापूर मधील ग्रामपंचायत नाटे मधील काही परिसारत पाण्याचे खूप हाल होत होते,वारंवार सांगुणही नाटे ग्रामपंचायत आज -उद्या करत असून,अखेर शेवटी महिलांचा संयमाचा बांध फुटन थेठ ग्रामपंचायत नाटे च्या कार्यलयात जाऊन ग्रामसेवक राऊत याना घेराव घेत हंडा आक्रोश मोर्चा काढून ,जो पर्यत सरपंच आणि वरिष्ठ अधिकारी आम्हला आमचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असा प्रवित्र घेतला होता,
अखेर महिलांच्या या मोर्चा च फलित होऊन आज प्रशासनाने पाणी प्रश्न मार्गी लावला आहे,आणि या साठी सर्व महिलांनी दैनिक चालू वार्ता चे खूप खूप आभार मानले आहेत.