दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष आणि मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या शासकीय निवासस्थान वरील शेखर सिंह यांच्याच नावाची पाटी अजून प्रशासनाकडूंन बदलली गेली. गेल्या आठ दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यांचे नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी शेखर सिंह यांच्याकडूंन सातारा ऐतिहासिक आणि शूरवीर जिल्ह्यांचा पदभार हाती घेतला. मात्र सातारा जिल्ह्यांचे मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना अजून राज्य शासनाकडूंन त्यांची कोठेही नियुक्ती नसल्यांचे समोर आले आहे. नव्या सरकारकडूंन राज्यांतील सनदी अधिकाऱ्यांना नियुक्ती प्रतीक्षेत ठेवण्यांत आले आहे. तरी नव्या सरकारांला जनतेकडूंन नव्हे तर संपूर्ण जिल्हा प्रशासनाकडूंन त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना लवकरांत लवकर नियुक्ती देण्यांत यावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गेले अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये सातारा जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट कामगिरी आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी ठरले मात्र त्यांची नव्या सरकारकडूंन बदली करण्यांत आली अद्याप त्यांची बदली ही गुलदस्ता ठेविण्यांत आल्यांमुळे त्यांच्या शासकीय निवासस्थानांची पाटी अजून बदलली गेली नसल्यांचे सातारा जिल्हा प्रशासनाकडूंन माहिती देण्यांत आली. तर नव्या सरकारकडूंन अनेक जिल्ह्यांतील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यांत आल्या मात्र नव्या अधिकाऱ्यांना तत्काळ पदभार घेण्यांचे आदेश दिले, मात्र बदली झालेल्या अधिकाऱ्यांना अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यांत आल्यांचे दिसुन येते आहे.