चाकुर तालुका, दि ०१मे
सलग ५/६ दिवस आवकाळी पावसाचे थैमान शेतकरी हवाल दिल, शेतीच्या कामाचा खोळंबा, गुरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर सततच्या होनार्या आवकाळी पावसामुळे हे आनेक समस्या आज शेतकर्या पुढे निर्माण झाल्या आसुन यात प्रशासन व शासन शेतकर्या साठी काय मदत करनार आहे किंवा नुसत बग्याची भुमिका पार पाडनार हे पहाणे आता गरजेचे म्हणावे लागेल .