ज्या गावात कॅम्प त्याच गावात कर्मचाऱ्यांची दांडी
दै.चालु वार्ता
चिखलदरा प्रतिनिधी
वासू पाथरे
गावात कॅम्प असल्याचे आम्हाला कोणतेच पत्र नाही.गौलखेडा बाजार येथील कर्मचारी यांचे म्हणणे आहे.
अमरावती (चिखलदरा) : नुकतेच दहावी बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शाळेतील मुलांना समोर शैक्षणिक सत्रासाठी जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेअर,अधिवास प्रमाणपत्र इत्यादीची आवश्यकता असते.विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांची कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ होत असते त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याकरिता व विद्यार्थ्यांना वेळेवर कागदपत्र उपलब्ध व्हावी याकरिता मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करत असल्याचे पत्र पंचायत समिती चिखलदरा येथे देण्यात आले होते.नायब तहसीलदार सचिन साळुंके यांचे म्हणण्यावरून लक्षात आले की या शिबिरामध्ये चिखलदरा तहसील मधील नायब तहसीलदार सचिन साळुंके तहसील कर्मचारी तलाठी व मंडळामधे येनारे पोलीस पाटील दीसुन आले. ज्या मुलांनी आधीच कागदपत्रे काडुन ठेवले होते त्याचेच कामे होत असल्याचे दिसून आले. तहसीलदार यांनी काढलेल्या पत्रावर पस्ट पने लीहुन आहे की सदहु कामाकरिता खालील अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपल्या कार्यालयातील अभीलेखासह शिबीरात न चुकता उपस्थित रहावे व काम निर्विघ्नपणे पार पाडावे. गौलखेडा बाजार येथे २० तारखेला शाळेतील विद्यार्थ्यांन करीता शिबीराचे आयोजन असल्याचे प्रतेक गावातील गावकऱ्यांना पहोचला पहोचला नाहीतर फक्तं कर्मचार्यांना या मधे चुकी कोनांची तर फक्तं गरीब विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची का अशा प्रश्न चर्चेत सुरू आहे. असेच शिबिराचे आयोजन शासनाकडून होत राहीले तर याचा फायदा काय ज्या शिबिरामध्ये शासनाचे आवश्यक कर्मचारी जर राहत नसतील तर शासनाने देखावा करून आम्हाला विनाकारण त्रास देऊ नये आमी धावपळ करतो तेच आमचा साठी बर आम्हाला ना हक त्रास सहन करावा लागला विद्यार्थी व पालक याची व्यथा
२५० ते ३०० विद्यार्थ्यांनचे कामे वायला पाहीजे होती परंतु १५० झनाचे ऑफलाईन अर्ज आम्ही स्विकारलेली आहे. आता ऑनलाईन मधे कीती कटतील काही सांगता येत नाही तहसीलदार कर्मचार्याचे मनने आहे.
तहसीलदार यांचे पत्र आमच्याकडे आले आहे व आम्ही संबधीत डीपार्मेन्ट ला पाठविले.सिओ साहेबांची अमरावती ला मीटिंग मुंडे ग्रामसेवक हे आज हजर राहु शकले नाही.शिक्षण विभागाच्या बि.डी.ओ.ला सुद्धा पत्र दिले.परंतु त्यांनी कर्मचाऱ्यांना का आदेश दिले नाही याची कल्पना नाही.
– गटविकास अधिकारी जयंत बाबरे चिखलदरा
मला कळवायला पाहीजे होते.माझ्या जवळ असे कोणतेही पत्र आलेले नाही.आले असते तर मी आदेश काढले असते.असे बिडीओ रामेश्वर माळवे गट-शिक्षणाधिकारी यांचे म्हणणे आहे.