दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
उदगीर : उदगीरआणि जळकोट तालुक्यातील पालकमंत्री पानंद रस्ताया मध्ये अनेक चुकीचे बोगस कामे झाली आहेत
या संदर्भात जिल्हाधिकारी लातूर यांच्याशी संपर्क साधला जिल्हाधिकारी लातूर यांनी संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कार्यवाही करण्यात यावी असे पत्रक काढून सुध्दा या संदर्भात जिल्हा परिषद कार्यकारी यांनी कुठलीही कारवाई केली नाही
या संदर्भात या जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिनांक 30/5/2022.पासून उपोषण करण्यात येणार आहे
संबंधित दोन महिने झाले तरी मुख्य कार्यकारी अधिकारी हे का कार्यवाही करत नाहीत या मध्ये काही राजकीय हस्तक्षेप तर नाही असा यांच्या कार्या मुळे वाटते तरी तत्काळ संबंधीत ग्रामसेवक व सरपंच यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी असी मागणी केन्द्रीय मानव अधिकार लातूर जिल्हा सचिव गायकवाड शिलरत्न उपोषणास बसून करणार आहेत.