दैनिक चालू वार्ताप्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विनय गौडा साहेबांचे संभाजी गोसावी यांनी बुधवारी दुपारी सातारा जिल्हा परिषद दालनांमध्ये श्री.गोसावी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मा.विनय गौडा साहेबांची सदिंच्छा भेट घेत स्वागत केले. यावेळी गोसावींनी विनय गौडा साहेबांना आपल्या सदिंच्छा भेटीत गोसावी पुढे म्हणाले साहेब या सातारा जिल्ह्यांमध्ये अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी आपले कर्तव्य बजावून गेले, तर या सातारच्या ऐतिहासिक जिल्ह्यांतून काही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी झाले, पण साहेब तुमची सदिंच्छा भेट घेणे आणि स्वागत करणे हा माझा प्रथमच माझ्या जिल्ह्यांमध्ये योगायोग आहे असे म्हणत गोसावींनी साहेबांचे स्वागत केले. विनय गौडा हे २०१५ मधील आयएएस अधिकारी आहेत त्यांनी यापूर्वी नंदुरबार येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना घरकुल योजना प्रभावीपणे राबविल्यांमुळे त्यांचा नंदुरबार जिल्ह्यांमध्ये त्यांचा गौरव झाला होता. गेले वर्षभरापासून सातारा जिल्ह्यांचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सावंत यांच्याकडूंन त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार हाती घेतला.त्यांची पश्चिम महाराष्ट्रांमध्ये सातारा जिल्हा ही त्यांची पहिलीच पोस्टिंग असुन त्यांच्या कामगिरीबद्दल सातारकर नव्हे तर संपूर्ण जिल्हा प्रशासन आनंदीमय आहे. तसेच सातारा जिल्हा प्रशासन सुद्धा त्यांना चांगले सहकार्य करीत आहे. सातारच्या जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जी. श्रीकांत, नितीन सावंत, डॉ.कैलास शिंदे अशा विविध अधिकाऱ्यांनी साताऱ्यांच्या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी आपले कामकाज कर्तव्यदक्ष आणि पारदर्शक आणि जिल्हा प्रशासनांला हातीशी घेवुन कामकाज पाहिल्यांमुळे हे अधिकारी सातारा प्रशासनांच्या कायम आठवणीत राहिले. तर सातारा जिल्ह्यांतून काही अधिकारी बदलून गेले यांमध्ये काही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून आता सध्या विविध जिल्ह्यांमध्ये सेवा बजावत आहेत. विनय गौडा हे सुद्धा आपले कामकाज कर्तव्यदक्ष आणि जिल्हा प्रशासनांला हाताशी घेवुन सातारा जिल्हांची जबाबदारी ते कार्यक्षम आणि आपल्या कामांच्या पद्धतीत कामकाज पाहत आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या बरोबरीने विनय गौडा यांची कोरोना काळातील कामगिरी सुद्धा सातारकरांसाठी नव्हे तर जिल्हा प्रशासन विभागासांठी कर्तव्यदक्ष ठरली.गेल्या वर्षभरांपासून सातारा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यांचा पदभार हाती घेतल्यांपासून श्री. विनय गौडा साहेबांनी जिल्ह्यांमध्ये अनेक योजना राबविल्या तसेच वेळोवेळी ग्रामीण भागांमध्ये भेटीगाठी देत गोरगरिबांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे सातारकरांसाठी आणि जिल्हा प्रशासनांसाठी पहिलेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनय गौडा हे सातारा जिल्ह्यांच्या प्रशासन विभागांमध्ये चांगलेच चर्चेत राहिले.