दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
भारत फायनन्स बचत गटाच्या वतीने शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंब सद्श्यानां एकञीत करुन सहमुह बचत गटाची स्थापना करुन सदस्याला कमी व्याज दराने आर्थिक उसनवारीची मदत केली जाते.दिलेली आर्थिक उसनवारी रक्कमेची हाप्त्या हाप्त्याने परत फेड करुन घेतली जाते.
पण या समुह बचत गटातील देवानंद भारत काटकर या कुंटूब प्रमुख सदस्यांचा वसुलीच्या तगद्याने अचानक मृत्यु झाला ह्या घटनेने शहरात वादळ पेटले प्रतेक जन पोलिस दप्तरी नोंद करा ज्यांनी घटना घडवली त्याला सजा होऊद्या पण या घटनेने काटकर कुंटुब बेआधार झाले होते. मृत्यु झालेला कुटुंबात पत्नी,दोन लाहान मुले असलेल्या कुंटूबातील महिलेचे पुढील जिवन खडतर दिसुन येत होते. हे.कुंटुब बेआधार झाल्याने या कुंटूबाला आर्थिक आधार देण्यासाठी लोहा शहरातील सामाजिक भान, गरिबिची जान आणि अत्याचारा विरुद्ध आवाज उठवण्याची हिमत असलेले कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार यांनी चिगळलेला प्रशन हाताळुन तोडगा काढला काही घटनेत शरद पाटील पवार या नावाचा आधार घेऊन समाजातील प्रशन शांत होतात हे सत्तेता आहे.या कुटुंबाची आडचन सोडवण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही.कुटुबाला मदत मिळवून देण्यासाठी मदतीसाठी अनेकांनी पर्यंत केले व काहीनी श्रेय घेण्यासाठी आटोकाट पर्यंत केले पण यश आले नाही कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी भारत फायनन्स कंपनीच्या वरिष्ठांकडे दबाव टाकुन पाठपुरावा केला समोजोता केला अचानक मृत्यु झालेल्या कुंटुबाला चार लाख ५० हाजार रुपायची आर्थिक मदत मिळवून दिल.सामाजिक दायित्व म्हणुन पोलिस निरीक्षक संतोष तांबे, सहय्यक पोलिस निरीक्षक रेखा काळे या पोलिस अधिकाऱ्याने या कुटुंबाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि या कुटुंबाला आर्थिक हातभार मिळावं या घटनेत कुटुंबातील लाहान मुलांचा विचार करुन घटनेतील प्रशन हातावर ठेऊन कृतत्वे बाजुला ठेऊन सामाजिक भुमिका बजावली या घटनेत शरद पाटील पवार, कंधार चे नगरसेवक सुधाकर कांबळे,बोधनकर,सतिश धोंडगे,माजी सैनिक व्यंकट घोडके,सुरेश महाबळे,सुरेश जोंधळे,डी.एन.कांबळे,कदम जानापुरीकर,संग्राम डिकळे,भारत फायनन्स कंपनीचे लक्ष्मीण मारोती गडपाळे, संभाजी शिवाजी माने पाटील,मारोती गोविंद खोसडे, चंद्रशेखर लसमला पडगीरवाड,शिंदे जोमेगावकर, मृत्यू झालेल्या तरुणांची पत्नी श्रीमती रत्नमाला देवानंद काटकर कोर्ट कचेरी करुन न्यायाची वाट बघत बसण्यापेक्षा समाजातील पंच जो निर्णय घेतील तो तिने मान्य केला जी मदत मिळेल त्या मदतीतुन कुटुंब व मुलाचे जिवन सुखकर जावे पुढील जिवन हालाकिचे जगण्यापेक्षा कुठेतरी समझोता करुन कठीन निर्णय घेतला.