दैनिक चालू वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
काटखेडा ते सारंगपूर या रस्त्याची दुरावस्था झाल्या असून या रस्त्याची पूर्ण चाळणी झालेली आहे तरीही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी
चालविणारे या ड्रायव्हरला
जीव मुठीत धरून गाडी चालावा लागत आहे या रस्त्याकडे संबंधित विभागाचे
दूर दुर्लक्ष आहे का अंबड कडे जाण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे
यापूर्वी रस्त्याचं कुठलंही काम झालेलं नाही या रस्त्यामुळे जीव गमावा लागत असून संबंधित विभागांनीया रस्त्याकडे लक्ष द्यावे हा रस्त्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये येत असून मुदत होऊन दोन वर्ष झालेले आहे सध्याच्या परिस्थितीत अशा या रस्त्याने येण्या जाण्यास मुश्किल झाला असून मनस्ताप सर्व नागरिकांना गावकऱ्यांना विद्यार्थ्यांना गर्भवती महिलांना उद्योजकांना व्यवसायिकांना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे हे रस्ते अभी मोठा त्रास सहन कराव लागत अशी
हा रस्ता दुरुस्ती करावा अशी काटखेडा ग्रामस्थांची मागणी आहे